
या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वोदय समाज संमेलनाने मला निमंत्रित केलं होतं. मी मांडलेली भूमिका सारांशाने पुढीलप्रमाणे--१. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची लोकसंख्या सुमारे ३६ कोटी होती. एका माणसाचं...
12 Oct 2021 11:09 AM IST

निव्वळ शेती करून कोणतंही कुटूंब केवळ जगू शकतं. शेतीमधून फायदा मिळवणं शक्य नाही. केवळ भारतातच नव्हे तर युरोप, अमेरिका, चीन वा ऑस्ट्रेलियातही. मोठे शेतकरी-छोटे शेतकरी हा वाद खोटा आहे. ऑस्ट्रेलिया वा...
28 Sept 2021 1:22 PM IST

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने ज्योतिषशास्त्र या विषयामध्ये पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरु केला आहे. रॉयल सोसायटीचे फेलो, रघुनाथ माशेलकर गाईच्या शेणामुतातले औषधी गुण या विषयावर संशोधन करत आहेत....
27 Jun 2021 5:57 PM IST

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी वेगळ्या राजकीय मांडणीची सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील विरोध पक्षांचं आणि प्रादेशिक पक्षांचं राजकारण बिगर-काँग्रेसवादी राहिलं...
23 Jun 2021 10:11 AM IST

शेतमालाचा प्रवास नदीप्रमाणे असतो. उगमापाशी नदीची धारा अतिशय बारीक असते. अनेक प्रवाह येऊन मिळू लागले की तिचं पात्र मोठं होतं. शेतमालाचा प्रवास अधिक किंमतीकडे होत असतो आणि ग्राहकाच्या ताब्यात...
9 Dec 2020 11:31 AM IST

भारत बंद करण्याचं आवाहन एक महिना आधी केलं जातं. पक्ष वा संघटना कामाला लागतात. पत्रकं काढली जातात, पोस्टर्स लावली जातात. मंगळवारचा भारत बंद केवळ चार दिवस आधी जाहीर करण्यात आला होता. पंजाबात तो बंद...
9 Dec 2020 11:12 AM IST









